Baildan Mas 2025 All Info: धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय अन् तो कशामूळे पाळायचा ?

Baildan Mas 2025 All Info: जाणून घेऊया, धर्मवीर बलिदान मास बद्दल संपूर्ण माहिती

Baildan Mas 2025 All Info: तुम्ही ऐकलं का? सध्या धर्मवीर बलिदान मास सुरू आहे! हा महिना आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. तसेच भावनात्मक काळ देखील आहे, जो शंभूराजांच्या बलिदानाची आठवण करून देतो. तुम्हाला माहिती आहे का की, औरंगजेबाने शंभूराजांची हत्या कशी क्रूरपणे केली? ४० दिवसांच्या यातनांनी भरलेला हा काळ, त्यांच्या धैर्य आणि निष्ठेचा प्रतीक आहे.

 चला, या लेखात आपण धर्मवीर (Balidan Mas)बद्दल अधिक जाणून घेऊया आणि शंभूराजांच्या बलिदानाला शौर्य आणि बलिदान मास याबद्दल

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि शौर्य

छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी आई सोयराबाईच्या पोटी झाला. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजींनी हिंदू साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. भारतात हिंदू स्वराज्याची अभिमानाने स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या अत्यंत निघृणपणे करण्यात आली. त्यांच्या जीवनातील शौर्य इतके होते की, मुघल सम्राट औरंगजेबासह संपूर्ण मुघल सैन्य त्यांच्या नावाचा उल्लेख करताच थरथर कापत असे. संभाजी महाराजांच्या घोड्याच्या खुरांचा आवाज ऐकताच मुघल सैनिकांच्या हातातून शस्त्रे खाली पडायची.

संभाजी महाराजांनी 120 युद्धे लढवली, आणि त्यांच्या छोट्या कारकिर्दीत एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर, संभाजी राजे गादीवर विराजमान झाले. त्यांच्या पराक्रमी शौर्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाला त्रास होऊ लागला. संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर, औरंगजेबाने क्रूरता आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांची जीभ कापली, डोळे बाहेर काढण्यात आले, आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. या सर्व अत्याचारांच्या बदल्यात, औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपला जीव वाचवण्याचे आश्वासन दिले.

परंतु, औरंगजेबाचा हा प्रस्ताव नाकारल्याने संभाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांची निघृण हत्या करण्यात आली. मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आणि तुळापूरच्या नदीत टाकण्यात आले. त्या काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा केले आणि शरीराचे अवयव एकत्र जोडल्यानंतर, विधीनुसार महाराजांचे अंतिम संस्कार करण्यात आले. 

Baildan Mas 2025 All Info: संभाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देतात, आणि त्यांच्या शौर्याची गाथा सदैव अमर राहतील.

हे पहा>>>> ”कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ५१ पदे भरती प्रक्रियेत!”

धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय अन् तो कशामूळे पाळायचा ?

औरंग्याने शंभूराजांची हत्या पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत ४० दिवस वेदना देऊन अत्यंत क्रूरपणे केली! तो संपूर्ण महिना म्हणजे धर्मवीर बलिदान मास …!

बलिदान मास कशासाठी पाळला पाहिजे?

फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन आमवस्या  म्हणजे २८ फेब्रुवारी ते २९ मार्च पर्यत आहे.

”कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केलात का? आजच लाभ घ्या सूक्ष्म सिंचनाचा!”

 रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

हे पहा>>>> “सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

Baildan Mas 2025 All Info: तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

 घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Loading