google image

६ जुलै २०२५ पासून चातुर्मास सुरू होत आहे, यात कांदा-लसूण टाळल्यास अक्षय पुण्य मिळते असे शास्त्र सांगते.

google image

कांदा खाल्यावर मनात कामवासना वाढते, म्हणूनच त्याला 'कंदर्प' (मदन) म्हटले जाते.

google image

पावसाळ्यात कांदा-लसूण खाणे अपचन आणि आरोग्यसमस्यांना कारणीभूत ठरू शकते.

google image

कांद्याचा कोंब मनाची शुद्धता भंग करतो, म्हणून धार्मिक कार्यांत तो वर्ज्य मानला जातो.

google image

लसूण हृदयरोग्यांसाठी फायदेशीर, पण चातुर्मासात ते टाळण्याचे धार्मिक कारण आहे.

google image

पावसाळ्यात जठराग्नी मंद असते, आणि कांद्याचे उष्ण गुणधर्म त्याला आणखी अस्थिर करतात.

google image

असे म्हणतात,चातुर्मासात सात्त्विक आहार घेऊन आत्मशुद्धी करा, अन्यथा पुण्यफळ नष्ट होते.

google image

कांद्यातील सल्फरयुक्त संयुगे (allicin) पोटात आम्लता वाढवून अजीर्ण निर्माण करतात

google image

चातुर्मासात शरीर शुद्धीकरणाच्या स्थितीत असते, म्हणून जड आहार टाळण्याचा सल्ला दिला जातो.